मागच्या वर्षभरामध्ये टीम इंडिया लागोपाठ क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे वर्ल्ड कप संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह यांना आराम देण्यात येणार आहे. ३ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित ओव्हरच्या सीरिजमध्ये हे दोघं खेळणार नाहीत. ही सीरिज कॅरेबियन बेटांवर आणि अमेरिकेमध्ये खेळवली जाणार आहे....
Read More
विश्वचषकातील आपल्या पाचव्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानला 11 धावांनी मात दिली. भारताच्या या विजयात महत्त्वाची भूमिका ठरली ती म्हणजे गोलंदाजांची. विश्वचषकातील भारताचा हा एकूण 50 वा विजय ठरला.अवघ्या 225 धावांच्या छोट्या लक्ष्याचाही त्यांनी उत्तमपणे बचाव केला. मात्र, या सामन्यातील एका घटनेची सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चा आहे. ती म्हणजे...
Read More
इंटरनेशनल क्रिकेट से संन्यास लेने के बाद से युवराज सिंह लगातार खबरों में बने हुए है. इसी बीच रिपोर्ट आ रही है कि युवराज सिंह की छोटे पर्दे पर वापसी हो रही है. खबर है कि दो चैनल्स ने युवराज सिंह को रियलिटी शो के नए सीजन के लिए...
Read More
वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने दिमाखदार विजय मिळवला असला तरी कर्णधार विराट कोहलीच्या एका कृतीने सर्वांचीच मनं जिकली. सामना सुरु असताना भारतीय प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडवली. हा प्रकार कर्णधार विराट कोहलीने आवडला नाही आणि त्याने थेट प्रेक्षकांना खडसावले. इतकंच नव्हे या प्रकारासाठी कोहलीने प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफी देखील मागितली....
Read More
केंद्र सरकार हे क्रीडा संघटनांच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही. कारण, या स्वायत्त संस्था आहेत; असं म्हणत केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी महेंद्रसिंह धोनीच्या ग्लोव्ह्जवरील ‘बलिदान’ मानचिन्हाप्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असणाऱ्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या पहिल्याच सामन्यानंतर या चर्चा सुरु झाल्या. ज्यामध्ये महेंद्रसिंह धोनीच्या...
Read More
विश्वचषक स्पर्धेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या कालावधीत सर्वच संघ कसून तयारी करत आहेत. लवकरच सर्व संघ इंग्लंडमध्ये दाखल होणार आहेत. भारताच्या संघात १५ खेळाडूंची निवड झाली असून दुखापतीने ग्रस्त असलेला केदार जाधव देखील विश्वचषकासाठी फिट असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे १५ एप्रिलला जाहीर करण्यात आलेल्या संघात...
Read More
३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. मधल्या फळीतला भारताचा महत्वाचा खेळाडू केदार जाधव विश्वचषकासाठी तंदुरुस्त ठरला आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळत असताना पंजाबविरुद्ध सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना केदारच्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर केदारने आयपीएलमधून माघारही घेतली होती. मात्र टीम इंडियाचे...
Read More
आयपीएलच्या बाराव्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाला त्यांच्यात मैदानात 10 धावांनी मात करत बंगळुरुने धडाकेबाज कामगिरी केली आहे. २१४ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकात्याची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र मधल्या फळीत नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी...
Read More
ICC World Cup Squad 2019 या स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. BCCI च्या मुंबई येथील मुख्यालयात कर्णधार विराट कोहली आणि निवड समिती सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर संघाची घोषणा केली. यात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग सिंग...
Read More
सलगपणे तीन मॅच जिंकणाऱ्या मुंबई विरुद्ध राजस्थान यांच्यात वानखेडे स्टेडियममध्ये मॅचला सुरुवात झाली आहे. राजस्थानने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई पहिल्यांदा बॅटिंग करणार आहे. मुंबईने पंजाब विरुद्ध झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये मुंबईने पंजाबचा अखेरच्या बॉलवर पराभव केला होता. यामॅचमध्ये किरॉन पोलार्डने ३० बॉलमध्ये स्फोटक ८३ रनची...
Read More