विद्यार्थ्यांचे काम शंभर पैकी नव्व्यान्नव गुण मिळवणे नसून समाजात, देशात घडणाऱ्या गोष्टींचे शिक्षणाच्या माध्यमातून विश्लेषण करून त्या माध्यमातून बदल घडवणे आहे. हिटरलने जर्मनीत जे केले ते मोदी सरकारला भारतात करू न देणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे, असे स्पष्ट मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची विद्यार्थी नेता आईषी घोष हिने व्यक्त केले....
Read More
सर्वसामान्यांच्या हाती अधिक पैसा देऊन बाजारातील मागणी वाढवण्याचा तसेच खासगी आणि सरकारी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचा दावा करणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी लोकसभेत सादर केला. संसदेच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषण सीतारामन प्रकृती बिघडल्यामुळे पूर्ण करू शकल्या नाहीत. भाषणातील शेवटची दोन पाने न वाचताच त्यांनी अर्थसंकल्प सभागृहाच्या...
Read More
सिग्नल्स, रेल्वे रूळ आणि इतर अभियांत्रिकी कामांसाठी आज (२ फेब्रुवारी) रेल्वेच्या पश्चिम मार्गावर जंबो, तर मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य मार्गावर भायखळा-विद्याविहार स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येत असून, ब्लॉक काळात चिंचपोकळी व करी रोड येथे लोकल थांबणार नाहीत. पश्चिम मार्गावर भाईंदर ते वसई रोड स्थानकादरम्यान ब्लॉक...
Read More
प्राप्तिकरदात्यांसाठी शनिवारी अर्थसंकल्पातून नवी कररचना प्रस्तावित करण्यात आली. करदात्याच्या उत्पन्नानुसार, नवीन १० टक्के, १५ टक्के, २० टक्के, २५ टक्के आणि ३० असे कराधान टप्पे अस्तित्वात आल्याने १५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक करपात्र उत्पन्न असणाऱ्यांना ७८,००० रुपयांचा कर वाचविता येईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. प्रत्यक्षात या नवीन कररचनेतून सध्या...
Read More
दीडशे मराठी चित्रपट सरकारच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वी बरखास्त केलेल्या चित्रपट अनुदान समितीची पुनर्रचना करण्याची मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने केली आहे. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन म्हणून राज्य सरकार चित्रपटांनाम अनुदान देते. चित्रपटांना अनुदान देण्यासाठी राज्य शासनातर्फे समितीची स्थापना केली जाते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर...
Read More
वसई-विरार शहरात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या सोयीसुविधा मिळत असल्याचे ताशेरे राज्य सफाई कर्मचारी आयोगाने महापालिकेवर ओढले. सफाई कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवण्याचे आणि त्यांच्यासंबंधी असलेल्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयोगाने पालिकेला दिले. पालिकेतर्फे कर्मचाऱ्यांना मिळणारा धुलाई भत्ता केवळ ५० रुपये असून तो ५०० रुपये करण्याचे आदेशही देण्यात आले. वसई-विरार...
Read More
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निराशाजनक आणि गोंधळात टाकणारं बजेट सादर केलं आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिली आहे. मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा सरळसोट नाही तर गुंतागुंतीचा आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेची घडी बसवण्याच्या अनुषंगाने हा अर्थसंकल्प सादर होईल असं...
Read More
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकतंच शहापूरच्या दौऱ्यावर गेले होते. शहापुरमधील दौऱ्याचापाडा येथे एका भुमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते. शरद पवार यांनी कार्यक्रम आटोपल्यानंतर तेथील आदिवासी पाड्यातील एका झोपडीत जेवणाचा आस्वाद घेतला. जितेंद्र आव्हाड यांनी झोपडीत...
Read More
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही अर्थमंत्री म्हणून दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. इंदिरा गांधी यांच्यानंतर केंद्रीय अर्थमंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या त्या दुसऱ्या महिला आहेत. 2020-2021 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प त्या आज सादर करतील....
Read More
Trailer release of Taapsee Pannu starrer Thappad opened flood gates of appreciation from cinephiles who questioned the show of violence as an expression of love in Shahid Kapoor’s Kabir Singh and found it overtly problematic. People praised every scene, dialogue in the trailer calling is a slap on Sandeep...
Read More