नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला अडथळा ठरू पाहणाऱ्या दहा गावांतील काही प्रकल्पग्रस्तांनी अद्याप गाव सोडलेले नाही. सिडकोने या प्रकल्पग्रस्तांना पंधरा डिसेंबपर्यंतची मुदत दिली आहे. गावातील सार्वजनिक अथवा वैयक्तिक सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय गाव सोडणार नाही असा पावित्रा या प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. जमीन ताब्यात घेईपर्यंत सर्व मागण्या कागदावर मान्य करणारी सिडको...
Read More
उल्हासनगरमध्ये भीषण दुर्घटना घडल्याचं कळतंय. महावितरणच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग लागल्याचं समजतंय. कॅम्प नंबर ५ च्या गायकवाड परिसरात ही घटना घडलीय. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील जवळपास दोन हजार घरांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलाय. परंतु, आगीमुळे नागरिक धास्तावलेत. उल्हासनगर अग्निशमन दल घटनस्थळी दाखल झालंय. आजूबाजूचा परिसर रिकामा करून आग आटोक्यात...
Read More
स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजे एसपीजीच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वावरणाऱ्यांना स्वत: पंतप्रधान झाल्यासारखे वाटते असे भाजपा खासदार नीरज शेखर मंगळवारी राज्यसभेत म्हणाले. एसपीजी कायद्यात सुधारणा करण्यासंबंधीच्या विधेयकावरील चर्चेत ते सहभागी झाले होते. नीरज शेखर हे माजी पंतप्रधान चंद्र शेखर यांचे सुपूत्र असून ११ वर्ष त्यांना एसपीजीची सुरक्षा होती. आतापर्यंत माजी पंतप्रधानांच्या...
Read More
बॉलीवुड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) इन दिनों अपनी फिल्म ‘पति पत्नी और वो’ के प्रचार में लगे हैं. ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ और ‘लुकाछिपी’ जैसी फिल्में करके वे दर्शकों के दिलों पर राज कर रहे हैं. कार्तिक के पास आज कई बड़े बैनरों की...
Read More
महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर आता, बुधवारी होणाऱ्या राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या धोरणांवर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे सरकारची आज होणारी मंत्रिमंडळ म्हणूनच महत्त्वाची मानली जात आहे. शासकीय योजनेत एक व्यक्ती एक घर या धोरणाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्याची शक्यता आहे. कोणत्याही व्यक्ती अथवा त्याच्या कुटुंबीयांना...
Read More
सध्या समाजात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे समाजात जागृतता निर्माण करण्यासाठी राणी पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. राणी तिच्या आगामी ‘मर्दानी २’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मुलींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारा भोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसत आहे आणि त्याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहे. याच संबंधतीत आपले मत...
Read More
India on Tuesday successfully conducted another night trial of its indigenously developed nuclear capable Prithvi-2 missile as part of a user trial for the armed forces from a test range in Odisha coast, a defence source said. The flight test of the surface-to-surface missile was carried out barely a...
Read More
अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले असून त्याचा सर्वाधिक फटका नवीन कांद्याच्या उत्पादनाला बसला आहे. नवीन कांदा शेतात भिजल्याने त्याची आवक कमी झाली आहे. त्यातच जुन्या कांद्याचा साठा संपत आल्याने राज्याच्या बहुतांश भागात घाऊक आणि किरकोळ बाजारात मंगळवारी उच्चांकी दर मिळाले. शंभरी पार केलेल्या जुन्या कांद्याला किरकोळ बाजारात...
Read More
काश्मीरमध्ये मंगळवारी झालेल्या हिमस्खलनामुळे तीन जवान बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीरमधील कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यात झालेल्या हिमस्खलनाच्या घटनांमध्ये तीन जवान बेपत्ता झाले आहेत. दरम्यान, लष्कराकडून शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे. बांदीपोरामधील गुरेज सेक्टर आणि कुपवाडा जिल्ह्यातील करनाह सेक्टरमध्ये हिमस्खलनाच्या दोन घटना घडल्या. १८ हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर...
Read More
सुरक्षा सुधारणा विधेयक (एसपीजी विधेयक) (SPG (Amendment) Bill) राज्यसभेत (Rajya Sabha) मंजूर करण्यात आले आहे. या विधेयाकाल काँग्रेसने विरोध करत सभात्याग केला. हे विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडेल. काँग्रेसच्या प्रखर विरोधानंतरही लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही आवाजी मतदानाने सुरक्षा एसपीजी विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली....
Read More