देहू-आळंदी तीर्थक्षेत्रांच्या कुशीत असलेल्या भोसरी, पिंपरी, चिंचवड आणि आकुर्डी या चार ग्रामपंचायतींचे विलीनीकरण करून स्थापन करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड नगरपालिकेच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. नगरपालिका ते महानगरपालिका आणि आता महानगर या प्रवासात शहराचा वेगाने विकास झाला असून गेल्या काही वर्षांत शहराचा कायापालट झाला आहे. गावखेडय़ांचे शहर, अशी सुरुवातीची...
Read More
हिंदुत्वाचा नवा चेहरा आणि भुमिका धारण केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) राज्यातील परदेशी घुसखोरांबाबत आक्रमक झाली आहे. नुकतीच पुण्यात एक कारवाई केल्यानंतर आता मनसेने राज्यातील इतर भागांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यानुसार, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्या ५ हजार रुपयांचे बक्षीस मनसेनं जाहीर केलं आहे. औरंगाबादसह इतर काही...
Read More
नोटाबंदीच्या काळात सोन्याच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या ज्वेलर्सना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. अचानक मिळालेल्या या नोटीसमुळे ज्वेलर्सना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये नोटाबंदी जाहीर करत ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. यानंतर अनेकांनी ज्वेलर्सकडे धाव घेत सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली होती....
Read More
दिल्ली हिंसाचारातील पीडितांसाठी आता कोणत्याही खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार आहेत. यासाठी केजरीवाल सरकारने एक नवी योजना आणली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दिल्ली सरकारच्या ‘फरिश्ते’ योजनेंतर्गत जखमींना कोणत्याही खासगी रुग्णालयामध्ये मोफत उपचार घेता येतील. नुकत्याच उसळेल्या हिंसाचारातील पीडितांना त्यामुळे वैद्यकीय सेवा उपलब्ध होई, असे केजरीवाल...
Read More
दिल्लीमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी सरकारी आहे. सरकारने हे सुनिश्चित केले पाहिजे असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस सुरेश ‘भैय्याजी’ जोशी यांनी गुरुवारी सांगितले. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशांतता असलेल्या भागांमध्ये सरकारने शांतता प्रस्थापित केली पाहिजे असे भैय्याजी जोशी म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन रविवारी रात्री उत्तर पूर्व दिल्लीच्या...
Read More
राजधानी दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए) वरून तीन दिवस घडलेल्या हिंसाचाराने ३३ जणांचा बळी घेतला तर १०० पेक्षा अधिक गंभीर जखमी झाले आहेत. या मुद्यावरून विरोधकांना सरकारला धारेवर धरलं आहे. हिंसाचार रोखण्यात सरकार अपयशी ठरलं असल्याचा आरोप करत, दिल्ली पोलिसांच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ‘एमआयएम’चे...
Read More
माथाडी कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी बुधवारी पुकारण्यात आलेल्या लाक्षणिक संपात वाशी बाजारातील पाचपैकी तीन बाजार सुरू आणि दोन बाजार बंद राहिले. त्यामुळे ग्राहकांची सकाळी खरेदीसाठी वर्दळ होती, मात्र दुपारनंतर परिसरात शुकशुकाट होता. बुधवारी पुकारलेल्या एकदिवसीय लाक्षणिक संपाला महाविकास आघाडी (मविआ) समर्थक संघटनांनी दोन बाजार सुरू ठेवले होते. महाराष्ट्र राज्य माथाडी,...
Read More
दिल्लीत मागील तीन दिवसांत उफाळलेल्या हिंसाचाराने जवळपास ३० जणांचा मृत्यू झाला तर १०० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांना धारेवर धरणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायधीश एस. मुरलीधर यांची काल रात्री उशीरा बदली करण्यात आली. याबद्दल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारवर टीका...
Read More
मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी एक ४० वर्षीय महिला जखमी अवस्थेत आढळून आली. कलावती यादव असे या जखमी महिलेचे नाव असून, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी आठच्या सुमारास लोहमार्ग पोलिसांना...
Read More
राजधानी दिल्ली में हिंसा के कारण माहौल तनावपूर्ण बना हुआ है. जिसके बाद राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार (NSA) अजित डोभाल ने हिंसा प्रभावित इलाकों का दौरा किया. इस दौरान डोभाल ने स्थानीय लोगों से बातचीत भी की लेकिन एक मौका ऐसा भी आया जब एक शख्स गृह मंत्री अमित शाह...
Read More