प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने एक बार देश के सामने ‘आत्मनिर्भर भारत’ का खाका पेश किया. सीआईआई की 125वीं सालगिरह पर पीएम मोदी ने कहा कि भारत को फिर से तेज विकास के पथ पर लाने के लिए, आत्मनिर्भर भारत बनाने के लिए 5 चीजें बहुत जरूरी हैं. ये हैं-...
Read MoreAs India enters the first day of lockdown 5, the number of COVID-19 cases continues to rise as 8,392 new infections and 230 deaths reported in the last 24 hours in India. Total number of cases in the country now at 1,90,535 including 93322 active cases, 91819 cured/discharged/migrated and 5394 deaths...
Read Moreकोरोना वायरस महामारी का डंक किसी को भी नहीं छोड़ रहा है. धीरे-धीरे इससे होने वाले नुकसान की खबरें सामने आ रही हैं. एक अंतरराष्ट्रीय कार कंपनी ने अपनी रिपोर्ट जारी करके कहा है कि पिछले महीने उनकी मात्र 710 गाड़ियां ही बिक पाई हैं. एमजी मोटर इंडिया (MG...
Read Moreप्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सोमवार को कर्नाटक की राजीव गांधी यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंस के सिल्वर जुबली कार्यक्रम को संबोधित किया. इस दौरान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा कि दूसरे विश्व युद्ध के बाद आज सबसे बड़ा संकट आया है, जैसे विश्व युद्ध के बाद दुनिया बदल गई. वैसे...
Read Moreदिल्ली पुलिस स्पेशल सेल ने रविवार को पाकिस्तान हाई कमिशन के दो वीसा अधिकारियों और उनके ड्राइवर को जासूसी के आरोप में पकड़ा है. बताया जा रहा है कि दोनों अधिकारियों ने फर्जी तरह से भारतीय पहचान हासिल कर ली थी. उनके पास से गीता कॉलोनी निवासी नासिर गोतम...
Read Moreभारतीय रेलवे 1 जून से 200 पैसेंजर ट्रेनों का परिचालन शुरू करने जा रहा है. इन ट्रेनों में सफर करने के लिए 21 मई से ही टिकटों की बुकिंग शुरू हो चुकी है. रेलवे ने सभी स्पेशल ट्रेनों के लिए अग्रिम आरक्षण की अवधि (ARP) को 30 दिन से...
Read Moreभारत और नेपाल के बीच विवाद थमता नजर नहीं आ रहा है. नेपाल सरकार ने नए राजनीतिक नक्शे के संबंध में संविधान संशोधन बिल अपनी संसद में पेश किया है. नेपाल की कानून मंत्री शिवमाया तुंबाहंफे ने नए नक्शे के संबंध में संसद में बिल पेश किया है. नेपाल...
Read Moreएक तरफ अमेरिका के मिनीपोलिस में अश्वेत अमेरिकी जॉर्ज फ्लॉयड की पुलिस कस्टडी में हुई मौत को लेकर हिंसक प्रदर्शन चल रहा है. वहीं दूसरी तरफ अमेरिकी विदेश मंत्री और ईरानी विदेश मंत्री जवाद जरीफ के बीच ट्विटर पर जुबानी जंग छिड़ी हुई है. ईरान के विदेश मंत्री ने...
Read MoreIndia on Sunday (May 31, 2020) registered its highest single-day spike of COVID-19 cases with 8,380 new infections reported in the last 24 hours, taking the country’s tally to 1,82,143, while the death toll rose to 5,164, according to the Union Health Ministry. The total number of cases includes...
Read More- 117 Views
- May 31, 2020
- By admin
- in देश, समाचार
- Comments Off on पंतप्रधानांची ‘आज मन की बात’; करोना,देश लॉकडाऊनमधून अनलॉकच्या दिशेने पहिलं पाऊल टाकत असताना व लॉकडाऊन ४.० आज संपत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून आज देशाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नेमकं काय बोलणार, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याला ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधत असतात. आज सकाळी ११ वाजता ते या कार्यक्रमातून देशाला संबोधित करणार आहेत. देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा आज संपत आहे. त्याचवेळी लॉकडाऊन ५.० ची घोषणा शनिवारीच करण्यात आली आहे. १ जून ते ३० जून असा हा लॉकडाऊन असणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असेल त्याचवेळी कंटेनमेंट झोन वगळता अन्य भागांत सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचेही लक्ष्य सरकारने निश्चित केले आहे. देशातील टाळेबंदी उठवण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. त्यानुसार ‘अनलॉक-१’ अंतर्गत अनेक सवलती देण्यात येणार आहेत. ८ जूनपासून देशात धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल्स सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मोदी काय बोलतात, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. देशातील करोनाची सद्यस्थिती, अर्थचक्र, लॉकडाऊन अशा विविध मुद्द्यांवर पंतप्रधान बोलतील अशी शक्यता आहे. ‘मन की बात’चा हा ६५ वा भाग आहे. विशेष म्हणजे मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वांची वर्षपूर्ती कालच झाली असून त्याअनुशंगानेही मोदी आजच्या कार्यक्रमात सरकारने राबवलेल्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा धावता लेखाजोखा मांडण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या पावणेदोन लाखांच्या घरात देशात करोनाने थैमान घातले आहे. करोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशातील रुग्णसंख्या आता पावणेदोन लाखांच्या घरात पोहोचली आहे. मृतांचा आकडाही पाच हजारांच्या घरात पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत करोनाच्या विक्रमी ७९६४ नव्या रुग्णांची भर पडून देशभरातील करोनारुग्णांची संख्या १ लाख ७३ हजार ७६३ झाली आहे. २४ तासांत विक्रमी २६५ जणांचा मृत्यू होऊन एकूण मृतांचा आकडा ४९७१ वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. शनिवारी राज्यात २९४० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ६५ हजार १६८ झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ९९ रुग्णांचे मृत्यू झाले असून, त्यात मुंबईतील ५७ रुग्णांचा समावेश आहे. ही स्थिती पाहता पंतप्रधान देशाला कोणता संदेश देतात ते पाहावे लागणार आहे. लॉकडाऊनवर काय बोलणार?
देश लॉकडाऊनमधून अनलॉकच्या दिशेने पहिलं पाऊल टाकत असताना व लॉकडाऊन ४.० आज संपत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून आज देशाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नेमकं काय बोलणार, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याला ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद...
Read More









