After the completion of one year of the abrogation of Article 370 in Jammu and Kashmir, active militancy is in its lowest phase in the erstwhile state in decades and all terror groups are leaderless due to the continuous anti-terror operations by the security forces as well as the...
Read More देश
महाराष्ट्रात गुगल क्लासरुम प्रकल्पाचं उद्घाटन; देशातील पहिलं राज्य ठरल्याचा अभिमान : मुख्यमंत्री
कोरोना संकटामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचे भवितव्याविषयी पालक चिंता व्यक्त करत आहे. या पार्श्वभूमीवर आज शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व गूगल यांच्यामार्फत राज्यातील शाळांसाठी गूगल क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ...
Read MoreRBI Governor Live news: In the central bank’s Bi-monthly Monetary Policy review on Thursday, the repo rate remained unchanged at 4 per cent while RBI governor Shaktikanta said GDP to remain in the contraction phase and inflation to stay elevated. The GDP growth in the first half of the...
Read Moreछोट्या पडद्यावरील अभिनेता समीर शर्मा मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. 44 वर्षीय समीर शर्माने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. समीर सर्माने ज्योती, कहानी घर घर की, लेफ्ट राईट लेफ्ट, इस प्यार को क्या नाम दूं – एक बार...
Read Moreअभिनेता सुशांत सिंह राजपूत की मौत की सीबीआई से जांच कराने की बिहार सरकार की सिफारिश को केंद्र ने मंजूरी दे दी है. सुशांत केस ने अब पूरी तरह से राजनीतिक रूप से ले लिया है. इसी बीच, सीएम उद्धव ठाकरे के बेटे आदित्य ठाकरे ने सुशांत केस में...
Read MoreMumbai has received the highest rainfall of the season within just 12 hours on Wednesday, the city civic body informed. According to the Brihanmumbai Municipal Corporation (BMC), the island city recorded 215.8 mm rain, followed by 101.9 mm in eastern suburbs and 76.03 mm in western suburbs. A high...
Read MorePopular messaging platform WhatsApp has brought a new option for its users that will enable them to verify the claims made on forwarded messages. Any message that has been forwarded across at least five times will have a magnifying glass icon on the side that will let users directly search the...
Read Moreमागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पावासाचा मोठा फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे या भागात महापूर आल्याने अतोनात नुकसान झालं होतं. तशीच काहीशी परिस्थिती यंदाही होताना दिसत आहे. यंदाच्या पावसाळ्यात कोल्हापुरात पंचगंगा नदी ही पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर पडली आहे. गेल्या 24 तासांत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 16 फुटांनी...
Read Moreरत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही संततधार सुरुच आहे. वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटाच्या पायथ्याला असलेला बावनदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बावनदीला पूर आल्याने पोलिसांनी ब्रिटिशकालीन पुलावरील वाहतूक रोखली आहे. बावनदीने...
Read Moreअरबी समुद्रात ४० मैलावर एका नौकेत १५ मश्चिमार अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी तटरक्षक दलाची नौका पोहोचली आहे. समुद्र खवळलेला असल्यानं त्यांची नौका कोणत्याही क्षणी बुडण्याची शक्यता आहे. नौका बुडण्याची भीती असूनही मच्छीमार नौका सोडण्यास तयार नसल्याची माहिती आहे. त्यांची हरतऱ्हेने समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे....
Read More









